१५ फेब्रुवारीनंतर ‘या’ लोकांना मिळणार नाही रेशन यादी जाहीर
Ration card ekyc अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई – केवायसी करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे सर्व शिधापत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी न केल्यास थान्य मिळणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली आहे. या रेशन कार्ड धारकांचे … Read more